कर्णाची आख्यायिका

महाभारतामधील कर्ण दानशूर म्हणून सर्वश्रुत आहे. पण याच कर्णाला अन्नदान करण्यासाठी स्वर्गातून परत पृथ्वीवर यावे लागल्याची ही आख्यायिका!