मेघदूत

आषाढाचा पहिला दिवस उगवला आणि जर एखाद्याला कालिदासाच्या ‘मेघदूताची’ आठवण झाली नाही तर तो खरा भारतीय साहित्यरसिकच नाही. महाकवी कालिदासाने रचलेले हे खंडकाव्य आजही रसिक मनाला भुरळ घालत आहे, प्रेरणा देत आहे.