भारतीय सण

महाकवी कालिदासाने ‘उत्सवप्रियः खलु मनुष्य:’ असे म्हणले आहे. म्हणजेच मनुष्याला उत्सव, सण साजरे करणे अतिशय प्रिय आहे. आनंदाचा एक सहजसुंदर क्षण सण देऊन जातो. प्रत्येक नवीन सण नवी आशा नवा उत्साह देऊन जातो. उत्सवप्रिय भारतामधील सणांचा विचार केला तर कृषीकर्मातील महत्त्वाचे टप्पे आणि ऋतुबदल अशा दोन अंगांनी ते जाताना दिसतात. प्रत्येक सण साजरा करण्यामागे जो काही एक विशिष्ट उद्देश असतो तो त्या सणाच्या माध्यमातून समाजापर्यंत निकोपपणे पोहोचवणे हीच सणांची इतिकर्तव्यता! पूर्ण वाचण्यासाठी वरील ‘भारतीय सण’ या लिंकवर क्लिक करा.