अनंत व्रत कथा

अनंत व्रत करण्यामागे अशीच एक पौराणिक कथा आहे. मनुष्याने ठेवलेली गाढ श्रद्धा त्याला सर्व अडचणींमधून सुखरूप बाहेर काढते. याच श्रद्धेला पूर्वसुरींनी पुराणकथेचे मनोरंजक रूप दिले आणि जनमानसामध्ये अशा कथांचे स्थान अढळ बनविले.