पितृपक्ष आणि कावळा

पितृपक्ष सुरु झाला की कावळ्याचा भाव एकदम वधारतो. एरव्ही अशुभ, अमंगल मानल्या जाणाऱ्या कावळ्याला अगदी अगत्याने अन्न भरविण्यात येते. का या कावळ्याचा मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंध जोडला जातो?